श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
PM मोदी यांनी समान नागरी संहितेसंदर्भात (UCC) आपल्या सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. आपल्या भाषणात, देशाला धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. यानंतर, आता विरोधकांच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या आहेत. ...
Kolkata Rape & Murder case: पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेल्या महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेविरोधात देशभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यातच काल रात्री या ...
Himanta Biswa Sarma News: आसाम राज्याचं भविष्य सुरक्षित राहिलेलं नाही आहे. त्याचं कारण म्हणजे या राज्यात हिंदू आणि मुस्लिम समाजांच्या लोकसंख्येचं गुणोत्तर झपाट्याने बिघडत आहे. आता सरमा यांनी केलेल्या या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आ ...
विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवर विचारमंथन करण्यासाठी काल विलेपार्ले इथं भाजप नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. ...