श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
CM Eknath Shinde : आज पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यस्तरीय लाभ वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. ...
Prasad Lad Criticize Uddhav Thackeray: काल झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा आताच घोषित करण्याची मागणी केली. (Maharashtra Assembly Election 2024) मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग् ...
Maharashtra Assembly Election 2024: सध्याच्या राजकीय परिस्थितीत राज्यात कुणाचा विजय होऊ शकतो, याबाबत ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आलेल्या अंदाजामुळे अनेकांच्या भुवया उंचावू शकतात, अशी आकडेवारी समोर आली आहे. ...
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून भूमिका मांडताना उद्धव ठाकरेंनी हिंदू मंदिरांच्या जागा किती राजकारण्यांनी ढापल्या त्याची यादी आणावी असं विधान केले आहे. ...