श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Jharkhand Political Crisis: झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या नाराजीच्या चर्चांमुळे सध्या झारखंडच्या राजकारणात खळबळ उडालेली आहे. यादरम्यान, चंपई सोरेन हे दिल्लीमध्ये आले आहेत. ...
Jharkhand Political Crisis: इंडिया आघाडीची सत्ता असलेल्या झारखंडमध्ये महाराष्ट्रासारखी राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन (Champai Soren) ह ...