श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले त्यांना १५०० रुपयांची किंमत कळणार नाही. हॉटेलमध्ये २ हजारांची टीप देणाऱ्यांना दीड हजारांची किंमत कळणार नाही. मात्र १५०० रुपयांत महिलांच्या कुटुंबाला हातभार लागेल असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...
माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या बायोमधून त्यांच्या पक्ष झारखंड मुक्ती मोर्चाचे नाव काढून टाकले आहे. आता चंपाई सोरेन यांच्या नवीन बायोवर फक्त झारखंडचे माजी मुख्यमंत्री लिहिले आहे. ...