श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Jammu & Kashmir assembly elections : विशेष बाब म्हणजे माजी उपमुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. निर्मल सिंह यांना भाजपाकडून तिकीट मिळालेले नाही. ...
AAP News: मागच्या काही काळापासून दिल्लीतील सत्ताधारी असलेला आम आदमी पक्ष अनेक कारणांमुळे अडचणीत सापडलेला आहे. दरम्यान, पुढील वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने आम आदमी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. ...
Rahul Gandhi: मिस इंडियाच्या (Miss India) विजेत्यांची यादी पाहिली तेव्हा त्यामध्ये मला कुणी, दलित, आदिवासी किंवा ओबीसी नावं दिसली नाहीत, असं विधान राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केलं होतं. आता या विधानाविरोधात भाजपानं (BJP) आक्रमक भूमिका घेतली होत ...