श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय वर्तुळात मोठ्या घडामोडी सुरू आहेत, मागील आठवड्यात समरजीत घाटगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. ...
मदुराईतील मीनाक्षी सुंदरेश्वरी या मंदिरात दर्शनाला गेलेल्या तमिळ अभिनेत्री आणि भाजपा नेत्या नमिता यांना हिंदू असल्याचा पुरावा मंदिर प्रशासनाने मागितला. ...
Shivaji Maharaj Statue:मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी महायुती सरकारला लक्ष्य केले आहे. ...
राहुल गांधींचे गोवा प्रेम हे केवळ येथील नैसर्गिक सुंदरता व ठराविक प्रजातींच्या कुत्र्यांसाठी आहे. गोव्यातील काँग्रेस नेत्यांबाबत त्यांच्या मनात काहीच नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...