श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Malvan Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse: मालवणमधील ज्या राजकोट किल्ल्यावर ही दुर्घटना घडली तिथे आज राणे समर्थक आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये तुफान राडा झाला. ...
Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीपूर्वी जनमताचा कल जाणून घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांकडून वेगवेगळे सर्व्हेही केले जात आहेत. अशाच काँग्रेसने केलेल्या एका सर्व्हेमधून राज्यात सत्तापरिवर्तन होऊन महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा दाव ...
Mamata Banerjee And Kailash Vijayvargiya : कोलकाता ट्रेनी डॉक्टर हत्या प्रकरणावरून मध्य प्रदेशचे कॅबिनेट मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीवेळी बच्चू कडूंचा विरोध हा नवनीत राणा (Navneet Kaur Rana) यांच्या पराभवामधील एक कारण ठरला होता. त्यावरून आता नवनीत राणा यांनी बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यावर टीका केली आहे. काही भाऊ असे असतात, जे न ...
BJP And Nabanna Protest : भाजपाने आज १२ तासांच्या बंगाल बंदची हाक दिली आहे. नबन्ना अभियानादरम्यान आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ हा बंद पुकारण्यात आला आहे. ...