श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Rahul Gandhi jammu kashmir assembly election : राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले. रामबाण येथील सभेत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आता झुकून चालतात, असेही म्हटले. ...
Yogi Adityanath Akhilesh Yadav bulldozer action : उत्तर प्रदेशात सध्या 'बुलडोजर राजकारण' रंगले आहे. २०२७ नंतर बुलडोजर गोरखपूरच्या दिशेने असतील या अखिलेश यादव यांनी केलेल्या विधानानंतर योगी आदित्यनाथ यांनी पलटवार केला आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: ढाब्यावर जेवण्याचे प्रकरण मध्यंतरी राज्य भाजपमध्ये गाजले. आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सात-आठ राज्यांमधील जे नेते तब्बल दोन-अडीच महिने महाराष्ट्रात राहणार आहेत, त्यांना ढाब्यावर, बड्या हॉटेलांमध्ये जेवण्यास ...
Raosaheb Danve Maharashtra Politics : सलग पाच वेळा जालना लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिलेल्या रावसाहेब दानवे यांना 2024 च्या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. ...