श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सुकांत मजुमदार म्हणाले, कोलकाता बलात्कार आणि हत्याकांडाच्या दुसऱ्याच दिवशी संदीप घोष यांनी पुराव्यांसोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. यासंदर्भातील आदेश सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर देखील पोस्ट करण्यात आला आहे. ...
Rahul Gandhi in Maharashtra : महाराष्ट्र दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागले. ...
Haryana Bjp Politics: काल भाजपाने मुख्यमंत्री सैनी यांच्यासह ६७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. आज त्याचे पडसाद उमटू लागले असून भाजपा खासदाराच्या आईनेच तिकीट न मिळाल्याने बंडाचे निशान फडकावले आहे. ...