श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
सुदैवाने या अपघातात कसलीही जिवीतहानी झाली नाही, मात्र तरीही अपघात गंभीर असल्याने त्याची पारदर्शीपणे चौकशी करावी, मी त्यात कसला दबाव वगैरे टाकण्याचा विषयच नाही ...
Jammu Kashmir Assembly Election 2024 : या प्रचारादरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वातावरण तापले आहे. ...
Haryana Election Politics: खरेतर शेवटचे अधिवेशन हे मतदारांना भुलविण्यासाठी वेगवेगळ्या योजनांच्या घोषणा करण्यासाठी वापरले जाते. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना आणली गेली. ...
Ilhan Omar Meets Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान राहुल यांच्या भारतविरोधी खासदार इल्हान उमर यांच्या भेटीवर भाजपने हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र भाजप ...