लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले - Marathi News | opposition greatly mocked and insulted me but I remained silent Prime Minister Modi spoke clearly in gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले

"गेली 100 दिवस विरोधक काय काय बोलले, हे आपण बघितले आहे. माझी खिल्ली उडवली गेली. विविध प्रकारचे तर्क वितर्क दिले गेले, मजा उडवली गेली. एवढे होऊनही मोदी गप्प का? असा प्रश्न अनेकांना पडला होता. एवढी खिल्ली उडवली जात होती. अपमान केला जात आहे. पण..." ...

Devendra Fadnavis: आम्ही कोणाला सोडत नाही; तत्काळ ठोकून काढतो, देवेंद्र फडणवीसांचा इशारा - Marathi News | We don't spare anyone Devendra Fadnavis warning to knock it out immediately | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: आम्ही कोणाला सोडत नाही; तत्काळ ठोकून काढतो, देवेंद्र फडणवीसांचा इशारा

पुणे सुरक्षित राहिले पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न सुरू केल्याचे देवेंद्र फडणीस यांनी सांगितले आहे ...

फक्त ₹ 1000 मध्ये सुरक्षित होईल तुमच्या मुलांचे भविष्य, सरकारने आणली नवीन पेन्शन योजना - Marathi News | NPS Vatsalya: Your children's future will be secured in just ₹ 1000, Govt introduces new pension scheme | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ₹ 1000 मध्ये सुरक्षित होईल तुमच्या मुलांचे भविष्य, सरकारने आणली नवीन पेन्शन योजना

NPS Vatsalya: अर्थमंत्री निर्मला सीतारामन 18 सप्टेंबर रोजी NPS वात्सल्य योजना लॉन्च करणार आहेत. ...

"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं? - Marathi News | UP cm yogi adityanath in tripura attack on pakistan says this country is cancer for humanity and attack on congress also | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?

"जो सामर्थ्यवान असेल, आपल्या शत्रूला आपल्या शक्तीची जाणीव करून देईल, तो नेहमीच सुरक्षित रहील. केवळ 'बासरी'ने काम चालणार नाही, तर सुरक्षिततेसाठी 'सुदर्शन' चक्राचाही वापर करावा लागेल." ...

भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू - Marathi News | If BJP had followed the alliance religion, then four MPs of Shinde would have increased says Bachchu Kadu | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने युती धर्म पाळला असता, तर शिंदेंचे चार खासदार वाढले असते -बच्चू कडू

Bacchu Kadu on BJP : लोकसभा निवडणुकीत भाजपाने युती धर्म व्यवस्थित पाळला नाही, असा ठपका प्रहार संघटनेचे नेते, आमदार बच्चू कडू यांनी ठेवला आहे.  ...

सांगलीतील भाजपच्या माजी खासदारांच्या मनात चाललंय तरी काय?, शरद पवारांच्या भेटीने तर्कवितर्क  - Marathi News | Argument after former BJP MP from Sangli Sanjaykaka Patil met Sharad Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील भाजपच्या माजी खासदारांच्या मनात चाललंय तरी काय?, शरद पवारांच्या भेटीने तर्कवितर्क 

पक्षांतर्गत विरोधकांना खिंडीत गाठण्याचा डाव की नव्या राजकीय इनिंगची तयारी ...

अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट - Marathi News | Time for Arvind Kejriwal's resignation? Important update from Raj Bhavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांच्या राजीनाम्याची वेळ ठरली? महत्त्वाची अपडेट

Arvind Kejriwal News : दिल्लीच्या मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. आता दिल्लीच्या उपराज्यपालांनी केजरीवालांना भेटीची वेळ दिली आहे.  ...

महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला - Marathi News | Mahayuti's seat allocation dilemma is over, 80 not 90...; BJP State Precident Chandrashekhar Bawankule said the new formula maharashtra assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचा जागावाटपाचा पेच संपला, ८० नाही, ९० नाही...; बावनकुळेंनी सांगितला नवा फॉर्म्युला

Mahayuti Seat Sharing Formula: जरांगे पाटील यांनी सुद्धा राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर चर्चा केली पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.  ...