श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
विनोद अग्रवाल हे रक्तदान करण्यासाठी भाजपा कार्यालयात पोहोचले आणि बेडवर झोपले. यानंतर कार्यकर्त्यांनी व्हिडीओ आणि फोटो काढायला सुरुवात केली. पण महापौरांनी रक्तदान केलंच नाही. ...
उल्हासनगर भाजपचे उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष संजय गुप्तां यांच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी एका जागेच्या वादातूनव हाणामारीतून गुन्हा दाखल झाला. ...
Bhaskarrao Khatgaonkar : खासदार अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले भास्कर खतगावकरांनी अवघ्या काही महिन्यातच घरवापसी मार्ग स्वीकारला. खतगावकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे त्यांच्या पुढच्या राजकीय प्लॅनची ...
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांना पर्याय म्हणून परिवर्तन महाशक्ती आघाडीची घोषणा करण्यात आली आहे. मात्र सत्ताधाऱ्यांसाठी ही आघाडी काम करते असा आरोप राऊतांनी केला आहे. ...