श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Sharad Pawar News: इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्यासह पुढील पिढीने देशासाठी दिलेले योगदान कधी विसरता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. ...
Shivraj Singh Chouhan Video : रस्त्यावरील खड्ड्यांचा फटका केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांना बसला. खड्ड्यात अडकलेल्या गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
Haryana election news: भाजपा पोर्टल प्रणाली भ्रष्टाचार संपविण्याचे मोठे शस्त्र असल्याचा प्रचार करत आहे तर काँग्रेस पोर्टल प्रणालीच संपविण्याचे आश्वासन देत आहे. मतदानाला आता १५ दिवस उरले आहेत. ...
Haryana Assembly Election 2024: मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर मनोहरलाल खट्टर (Manoharlal Khattar) यांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये येण्याची तयारी केली होती, असा दावा काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी केला आहे. तसेच याबाबत लवकरच आमचे नेते मोठा गौप्यस्फोट करतील ...