श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
BJP Criticize Uddhav Thackeray: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानशी करणे अत्यंत संतापजनक आहे. कोणत्याही फुटकळ कारणासाठी पत्रकार परिषदा घेऊन भाजपावर टीका करणारे, फेसबुक लाइव ...
राज्याचे वन मंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ नेते गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. नाईकांनी शिंदेंना घेरताच आमदार निलेश राणे यांनी तक्रारी आणि प्रश्नांचा पाढा वाचत पलटवार केला. ...
Harshvardhan Sapkal News: भाजपाचे अहिल्यानगरमधील शहराध्यक्ष अनिल मोहिते यांनी थेट हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ छाटा, १० लाख रुपये देतो, असं विधान केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देत सपकाळ यांनी भाजपाला थेट आव्हान दिलं आहे. ...
राजकीय कार्यकर्ते आता गुंडासारखे वागू लागल्याचे दिसून येत असून त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचा आणि पोलिसांचा धाकच नसल्याचे या घटनेतून दिसून आले ...
Sanjay Raut’s Offer To Ganesh Naik: उद्धवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी गणेश नाईक यांना खुली ऑफर दिली आहे. भाजपामध्ये राहून शिंदेंविरोधात लढता येणार नाही, त्यामुळे गणेश नाईक यांनी स्वगृही परत आलं पाहिजे, अशी ऑफर संजय राऊत यांनी दिली आहे. ...