शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

पुणे : Devendra Fadnavis: कार्यकर्त्यांनो मैदानात उतरा; आदेशाची वाट न पाहता विरोधकांना ठोका; फडणवीसांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे : Raosaheb Danve: पंतप्रधान मोदींनी आणलेल्या लोकोपयोगी योजनांच्या जोरावर विधानसभा जिंकू; रावसाहेब दानवेंचा विश्वास

पुणे : Chandrashekhar Bawankule: महाराष्ट्र्रात विधानसभेला २०० च्या वर जागा जिंकू! कार्यकर्त्यांनो घरोघरी जाऊन काम करा

पुणे : Amit Shah: लोकसभेत भाजपला महाराष्ट्रात चांगलाच धक्का; पुण्यात हजारो कार्यकर्त्यांसमोर अमित शहांची रणनिती

राष्ट्रीय : जर रामदेवाला ओळख सांगण्यात अडचण नसेल तर रहमानला का...?, नेमप्लेट वादावर बाबा रामदेव यांची CM योगींना साथ

महाराष्ट्र : भाजपाची आज महत्त्वाची बैठक; अमित शाह घेणार विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा

मुंबई : ओबीसींचे आरक्षण काढून मराठ्यांना देणार का? भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे महाविकास आघाडीला आव्हान

महाराष्ट्र : विधानसभेला भाजपा १६० जागांवर लढणार; अजित पवारांच्या गोटात स्वतंत्र लढण्याचा सूर

महाराष्ट्र : काँग्रेसचे १५ नेते हाणून पाडणार भाजपाचे 'फेक नॅरेटिव्ह'; टीममध्ये कोण-कोण? काय आहे 'प्लॅन'?

राष्ट्रीय : Amit Shah : विजयानंतर अहंकार येतो असं ऐकलेलं, पण पराभवानंतर अहंकार आल्याचं पहिल्यांदाच पाहिलं