श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
ओवेसी म्हणाले, "तुम्ही लोक सत्तेवर आहात आणि एवढे कट्टरपंथी झाला आहात की, न्यायालयालाही धार्मिक युद्धाची धमकी देत आहात. मोदीजी, जर आपण या लोकांना रोखले नाही, तर..." ...
भाजपने आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमाने मोदी सरकार ३.० च्या कार्यकाळातील कामगिरी संदर्भात माहिती देण्यात आली आहे. यात, सांगण्यात आले आहे की, "मोदी 3.0 चा कार्यकाळ कमकुवत असेल. आघाडी तुटे ...
"माझ्या पक्षाला आज चांगले दिवस आले याचा सार्थ अभिमान वाटतो. मात्र, प्रचलित जुन्या म्हणी नुसार, घरात बाहेरचे पाहुणे जास्त झाले की, घरातल्या लोकांना बाहेर झोपावं लागतं," असा दाखला देत कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत. ...
"मला एका गोष्टीचे नेहमीच आश्चर्य वाटते की, हिंदीसारख्या भारतीय भाषेचा आपण विरोध करतो आणि इंग्रजीचे मात्र गोडवे गातो. इंग्रजी खांद्यावर घेऊन मिरवतो. यासंदर्भात मात्र मला आश्चर्य वाटते की, आपल्याला इंग्रजी जवळची आणि भारतीय भाषा दूरची का वाटते? याचाही व ...