श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
इंडिया आघाडीचे लोक विकासात अडथळे निर्माण करतात आणि गरीबांच्या योजनांवर डल्ला मारतात. हे लोक गरीबांचे राशन हिसकावतील आणि नोकरीच्या नावाने आणखी जमिनी हडपतील. विकासाच्या नावावर माफियाराज आणून बिहारमध्ये नंगानाच करतील.” ...
एनडीएने आपल्या संकल्पपत्रात, सीतामढीत पुनौरा धामला ‘सीतापुरम’ ही जागतिक दर्जाची धार्मिक नगरी बनवण्याची घोषणाही करण्यात आली आहे. तसेच, गरीब विद्यार्थ्यांना केजीपासून पीजीपर्यंत मोफत शिक्षण, सरकारी शाळांमध्ये मिड-डे मीलसह पौष्टिक नाश्ता, शाळांमध्ये आधु ...
Sharad Pawar, NCP Meeting: सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांनी शरद पवारांच्या मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीत भाजप कार्यकर्त्याला पाठवल्याचा गंभीर आरोप. फोटो समोर आल्याने मोठी खळबळ. ...