श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Himanta Biswa Sarma News: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यात मागच्या काही काळापासून सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच असून, आता हिमंता बिस्वा सरमा यांनी गौरव गोगोई यांच्यावर आणखी काही गंभीर आर ...
भाजपच्या एका माजी खासदारावर जमावाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना आता समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. हल्लेखोरांपासून वाचण्यासाठी भाजपचे माजी खासदाराला एका घरात लपवण्यात आले. ...
पक्ष निरीक्षकांनी प्रत्येक जिल्ह्यातील प्रमुख नेते, कायर्कर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी यांची मते जाणून घेतली. ...