श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: आता उरले-सुरले कार्यकर्ते एकनाथ शिंदे येतील, अशी भीती उद्धव ठाकरेंना वाटू लागली आहे. त्यामुळे हा केविलवाणा प्रयत्न आहे, असा पलटवार भाजपा नेत्यांनी केला. ...
"यानंतर गृहराज्यमंत्री बंदी संजय कुमार यांना त्यांच्या नावाने असलेली कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवायची होती. मात्र, त्यांना काही अडचण आल्याने इतर मंत्री त्यांना सांगत होते. यावर बिर्ला म्हणाले, एकमेकांना समजावून सांगू नका. बिर्ला यांनी मेघवाल यांन ...
महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री निवडण्याची जबाबदारी निर्मला सीतारामन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. सीतारामन यांनी आतापर्यंत ३ वेळा निरीक्षक म्हणून काम पाहिले आहे. त्यावेळी काय घडले... वाचा सविस्तर ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: उद्धव ठाकरे यांना महायुतीच्या शपथविधीचे निमंत्रण देणार का, या प्रश्नावर भाजपा नेत्यांनी स्पष्ट शब्दांत उत्तर दिले. ...