श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Assembly Election 2025: बिहारमधील सत्ताधारी असलेल्या एनडीएमधील भाजपा आणि संयुक्त जनता दल या मोठ्या पक्षांनी जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी आपल्या काही जागा कमी करून मित्रपक्षांना दिल्या तरी एनडीएमधील जागावाटपाचा तिढा सुटण्याचं नाव घेत नाही आहे ...
भाजपात येण्यासाठी अनेकांची तयारी आहे, कोणताही ‘प्रबळ’ कार्यकर्ता, पदाधिकारी भाजपमध्ये येण्यास इच्छुक असेल तर त्याला पक्षात प्रवेश देण्याची आमची भूमिका आहे ...
Kalyan Congress News: काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे एक ज्येष्ठ कार्यकर्त मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा साडी नेसवलेला आक्षेपार्ह सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामुळे संतापलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पकडून भररस्त्यात साडी ...
शिवसेनेने (युबीटी) छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी हंबरडा मोर्चा काढला होता. या मोर्चातून उद्धव ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केले. ठाकरेंच्या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलारांनी उत्तर दिले. ...
Yogi Adityanath Ravi Kishan: स्वदेशी वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याच मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भाजपचे खासदार रवि किशन यांचे बोलायचं स्वदेशीबद्दल आणि वस्तू वापरायच्या विदेशी असे म्हणत कान धर ...