श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: बनवारीलाल पुरोहित यांच्यात कोरोनाची काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची चाचणी करण्यात आली होती. चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर आता त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : लॉकडाउनच्या काळात वीज ग्राहकांना जी बीले देण्यात आली. ती लॉकडाउन मुळे मीटर रिडींग न घेता सरासरीव एकरकमी देण्यात आली आहे. त्यामुळे वाढीव बिलांसंदर्भात भाजपच्या वतीने वीज वितरण कंपनीच्या प्रशासनास लॉकडाऊन कालावधीतील वाढीव वीजबिल कमी करा ...
मध्यमवर्गीय लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यापार आणि उद्योगांचे तब्बल ४ लाख कोटींचे नुकसान झाले. लोकांच्या सहन करण्याची एक मर्यादा असते, ते फक्त अपेक्षा आणि आश्वासनावर जिवंत राहू शकत नाहीत ...
ओझर : लॉकडाऊन आणि सरकारी अनास्थेमुळे सध्या दुग्ध व्यवसाय व दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप करत दूध उत्पादकांच्या अडचणींकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रूपये अनुदान थेट खात्यावर द्या, दूध भुकटी निर्मितीसाठी ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 5 ऑगस्टला अयोध्येत भूमिपूजन होईल. त्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात येणाऱ्या सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. मात्र याच दरम्यान भाजपाच्या खासदाराने एक विधान केलं आहे. ...
गाईच्या दुधाला २७ रुपये ५० पैसे, म्हशीच्या दुधाला ३४ रुपये दर मिळणे आवश्यक असताना कमी भावात दुधाची खरेदी केली जात आहे. खासगी सहकारी व शासकीय दूध संघाने भावात कपात करण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यातच दूध पावडरचे भाव प्रतिकिलोमागे कमी झाल्याने दुधाचे भ ...
दिंडोरी/जानोरी :दूध दरात वाढ करावी व दूध व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्याच्या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने शनिवारी जिल्ह्यात महाएल्गार आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी मुंबई-आग्रा महामार्गावरील दहावा मैल येथे धाव घेत रास्ता रोको आंदोलन केले. य ...
लॉकडाऊनच्या काळात तीन महिन्याचे पाठविलेले वीज बिल रद्द करणे व ३०० युनिट पर्यंत वीज बिल माफ करण्याची मागणी भाजपाने केली आहे. त्यासंदर्भात शहरातील सब स्टेशनला घेराव करून वीज बिल जाळण्यात आले. ...