श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
पंचवटी : ‘सियावर रामचंद्र की जय, पवनसुत हनुमान की जय’ असा जयघोष करत अयोध्येत होणाऱ्या राममंदिर भूमिपूजन सोहळ्यानिमित्त पंचवटीतील विविध मंदिरांत भजन, कीर्तन आणि रामरक्षा स्तोत्रपठण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. ...
कोट्यवधी रामभक्तांचे स्वप्न साकार होत आहे. याराम मंदिरासाठी रत्नागिरीकरांनीही योगदान दिले आहे. त्यामुळे रत्नागिरी भाजपने बुधवारी प्रभू रामचंद्रांना वंदन करत आनंदोत्सव साजरा केला. ...