श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
धोनी व साक्षीचा भाजपा प्रवेश हा केवळ चर्चेचा विषय आहे, याबाबत सध्यातरी कुठलिही अधिकृत घोषणा किंवा माहिती देण्यात आली नाही. दरम्यान, यापूर्वीही अनेक क्रिकेटर्स भाजपात सहभागी झाले आहेत ...
दोन दिवस चाललेल्या नाट्यानंतर अखेर पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदी सोनिया गांधी यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याच दरम्यान अनेकांना काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. ...
कांदिवली पूर्व येथील महाराणा प्रताप उद्यानाच्या कृत्रिम तलावामध्ये कांदिवली लोखंडवाला, क्रांतीनगर, दामूनगर, लघुगड, गौतमनगर, लक्ष्मीनगर, भीमनगर, हनुमाननगर, संभाजीनगर, वडारपाडा येथील भाविक विसर्जनासाठी येत आहेत. ...
जराही टीका सहन न करण्याच्या वृत्तीतूनच एकाधिकारशाही शासनास खतपाणी मिळत असते. काहीही करून असे होऊ न देणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे पवित्र कर्तव्य आहे. ...