श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
विधानसभेतील विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज, शनिवारी सकाळी सांगली दौऱ्यात जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कोविंड टीमचे त्यांनी कौतुक केले. ...
राज्य सरकारने मंदिर उघडण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा. अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे माजीमंत्री राम शिंदे यांनी कर्जत येथे घंटानाद आंदोलनानंतर बोलताना दिला. ...
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी ‘दार उघड उद्धवा..दार उघड...अशा घोषणा देत टाळ, मृदुंगाचा गजर करीत भाजपच्या आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथे आंदोलन केले. ...
‘दार उघड उद्धवा दार उघड’, अशी घोषणा देत मिरज येथे सांगली जिल्हा भारतीय जनता पक्ष सांस्कृतिक आघाडीने तर्फे शनिवारी सकाळी ११ वाजता मंदिरे उघडण्याची मागणी केली. मिरजेतील मारूती मंदिर सर्कल येथील मंदिरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांतर्फे घंटानाद आंदोलन करण्यात ...