श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
कर्नाटकात आरएसएसवर बंदी घालण्याची तयारी सुरू आहे. मल्लिकार्जुन खरगे यांचे पुत्र प्रियांक यांनी सिद्धरामय्या सरकारला पत्र लिहून संघावर असंवैधानिक कारवाया केल्याचा आरोप केला आहे. ...
२०२०च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११०, तर जदयूने ११५ जागांवर निवडणूक लढवली होती, तर पासवान यांचा पक्ष स्वबळावर लढला होता. बिहार भाजप अध्यक्ष दिलीप जायसवाल यांनी सांगितले, की एनडीए एकजूट असून राज्यात ही आघाडी संपूर्ण बहुमत असलेले सरकार स्थापन करेल. ...
MLA Shivaji Patil Honey Trap Case: भाजपचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा सख्ख्या बहीण भावाचा प्रयत्न फसला. पोलिसांननी त्यांना अटक केली असून, ते चंदगड तालुक्यातीलच आहेत. ...
Bihar Election NDA Seat Sharing: भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने जागावाटप जाहीर केले. भाजप आणि नितीश कुमार यांची जदयू शंभरपेक्षा जास्त जागा लढवणार आहे. ...
काँग्रेस नेते राहुल गांधी दक्षिण अमेरिका दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर भाजपाने प्रश्न उपस्थित केले आहेत. याबाबत भाजपाने काँग्रेसकडून स्पष्टीकरण मागितले आहेत. ...
Girish Mahajan News: नाशिकच्या पालकमंत्रीपदावर अद्यापही तोडगा निघालेला नसल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून महायुतीतील नेते टोलेबाजी करताना दिसत आहेत. ...