श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Bihar Assembly Election 2020, JDU, BJP, NItish Kumar News: मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी कॉंग्रेस महाआघाडीसह आरजेडी-जेडीयूशी युती करून निवडणूक लढली होती. ...
Shiv Sena, BJP government's, proposed project, sindhudurg केंद्रातील भाजपा सरकारच्या प्रस्तावित प्रकल्पाना शिवसेना विरोध करत आहे. नाणार रिफायनरी प्रकल्प, सी-वर्ल्ड प्रकल्प ,आयुर्वेदीक वनस्पतींवर संशोधन करणारे केंद्र असे प्रकल्प नको असतील तर ठाकरे स ...
Sushant Singh Rajput, BJP, Home Minister Anil Deshmukh News: भाजपा सत्तेत असताना त्यांनी फोन टॅपिंग केले त्याची चौकशी करू, या चौकशीचं काय झालं? हे त्यांनी महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे, भाजपाची मागणी ...
Atul Bhatkhalkar And Rahul Gandhi : भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. "काँग्रेससाठी खरा शेतकरी मात्र रॉबर्ट वाड्राच आहे" असं म्हणत भातखळकर यांनी काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. ...
Mumbai Minor Girl Rape in Goregoan News: एखाद्या चिमुरडीवर किंवा महिलेवर बलात्कार करण्याची कुणाची हिंमत होते का? अशी संतप्त भावना मनसेने व्यक्त केली आहे. ...
Nilesh Rane And Rahul Gandhi : भाजपा खासदार निलेश राणे यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "राफेल प्रमाणेच राहुल गांधी शेती आंदोलनाच्या विषयामध्ये सुद्धा तोंडावर आपटणार" असं म्हणत निलेश यांनी निशाणा साधला आहे. ...