श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
पक्षात त्यांचे कोणीही दुश्मन नव्हते. त्यांच्या संदर्भात काही केसेस आहेत, त्या प्रलंबित असतानाच त्यांना काही दिले असते तर माध्यमांनीच टीका केली असती. आज ते ज्या पक्षात जात आहेत त्या पक्षाच्या नेत्यांनीही या प्रकरणांमध्ये त्यांच्या राजीनाम्याची मागणी क ...
Eknath Khadse, NCP News: भाजपानं केलेल्या मेगाभरतीला एकनाथ खडसेंच्या रुपाने मेगागळती लागण्याची चिन्हे आहेत, एकनाथ खडसेंनी ४० वर्षानंतर भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. ...
फरार गोरखा नेते बिमल गुरंग यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत एनडीएला सोडचिठ्ठी दिल्याची आणि प. बंगाल विधानसभेच्या आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला पाठिंबा देण्याची आणि भाजपविरुद्ध निवडणूक लढविण्याची घोषणा केली. ...
महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांकडे मंत्रीपदांचे वाटप झालेले असल्याने सध्या एकही मंत्रीपद रिक्त नाही. त्यामुळे खडसे यांना जर मंत्री करायचे असेल तर राष्ट्रवादीच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. ...
रंगमंच तोच, कलाकार तेच आणि प्रेक्षकदेखील तेच; पण त्यावेळी खडसे यांनी माघार घेतली आणि कन्या रोहिणी यांच्यासाठी भाजपचे तिकीट स्वीकारले आणि तीस वर्षांनंतर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ खडसे आणि भाजपकडून निसटला. ...