श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Pune Graduate Constituency Election, MNS, BJP, NCP News: पुणे पदवीधर निवडणुकीत मनसेनेही रंग भरले आहेत, पुणे पदवीधर निवडणुकीत व्यवसायाने वकील असलेल्या पक्षाच्या माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ...
माजी मुख्यमंत्री , भाजपा नेते खासदार नारायण राणे यांनी मंगळवारी नागरिकांंच्या विविध समस्या जाणून घेतल्या . शेतकरी , व्यावसायिक , व्यक्तिगत प्रश्न असणाऱ्या जनतेची गा-हाणी ऐकून घेतली. काही प्रश्नांबाबत प्रशासकीय स्तरावर पत्रव्यवहार करण्याचे तर प्रत्यक् ...
Balasaheb Thorat : वीजबिलावरुन भाजपाने केलेल्या आंदोलनाचा समाचार घेताना थोरात म्हणाले की, वीजबिलात सवलत मिळाली पाहिजे ही काँग्रेसचीही भावना आहे परंतु केंद्र सरकार जनतेची दररोज लूट करत आहे. ...
bjp, atulkalsekar, sindhudurg महाविकास आघाडी सरकारने आत्मनिर्भर भारत योजनेतील काही योजना चोरुन पिकेल ते विकेल ही योजना सुरु केली आहे. या योजनेतील सर्व लाभ ह्यआत्मनिर्भर भारतह्णमधूनच देण्यात येणार आहेत, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच ...
Shiv Sena MLA Pratap Sarnaik, NCP Chhagan Bhujbal News: विरोधीपक्षातील एखादा नेता जो व्यक्ती केंद्रसरकारच्या विरोधात जास्त बोलेल त्याला ईडीची भीती दाखवली जात आहे ...
Devendra Fadanvis, Pratap Sarnaik, MNS News: शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या घर, कार्यालयांवर ईडीनं टाकलेल्या छापेमारीवरून शिवसेनेनं आक्रमक पवित्रा घेतला. ईडीनं कधी भाजप नेत्यांच्या घरी छापा टाकल्याचं मी ऐकलेलं नाही. मी १०० माणसांची यादी ईडीला देत ...