श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
या निवडणुकीत भाजपचे २७ नगरसेवक फुटल्याने व एमआयएमच्या ३ नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने शिवसेनेला बहुमतापेक्षाही जास्त मते मिळाली. काही दिवसांपूर्वी सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘ऑपरेशन लोटस्’ यशस्वी करत भाजपकडून सत्ता हिसकावून घेतली. ...
जुने वाहन भंगारात काढल्यास नवीन वाहनाच्या खरेदीत ५ टक्के सवलत देण्याचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सुचविले आहे. यापुढे जुने वाहन चालविणे महाग हाेणार आहे. राेड टॅक्समध्ये खासगी वाहनांना २५ टक्के, तर व्यावसायिक वाहनांना १५ टक्के सवलत देण्य ...
राज्यात एकत्र आल्यापासून प्रत्येक महापालिका काबीज करण्यासाठी महाविकास आघाडीने पावले उचलली आहेत. त्यानुसार भाजपला पहिला फटका राष्ट्रवादीने सांगलीत दिल्यानंतर गुरुवारी शिवसेनेने जळगाव महापालिकेत मोठा शॉक दिला. ...
पश्चिम मेदिनीपूरमध्ये एका रॅलीला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, भाजप नेते निवडणुकीपूर्वी मतदारांना आकर्षित करण्यासाठी आणि मते मिळविण्यासाठी बाहेरून रोकड घेऊन हेलिकॉप्टरमधून आणि विमानातून येथे येतात. ...
डेहराडून येथे बालहक्क संरक्षण आयोगाच्या एका कार्यशाळेचे तीरथसिंह रावत यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी ते म्हणाले की, उत्तम संस्कार होत नसल्यामुळे युवा पिढी चित्रविचित्र फॅशनचे कपडे घालतात. ...
sharjeel usmani: एल्गार परिषदेमध्ये हिंदू समजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानी (sharjeel usmani) प्रकरणावरून भारतीय जनता पक्ष (BJP) पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...
Retired IPS Officer Suresh Khopade reaction on Sachin Vaze & Mumbai Police Issue: लोकशाही प्रक्रियेत पोलिसांना काम करताना राज्यकर्त्यांचे ऐकावं लागतं, राजकीय हस्तक्षेप असतो हे खरं आहे ...