लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
संसद धक्काबुक्की प्रकरण: सात सदस्यांची SIT स्थापन, कोणते अधिकारी करणार तपास? - Marathi News | Parliament scuffle case: SIT of seven members set up, which officer will investigate? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसद धक्काबुक्की प्रकरण: सात सदस्यांची SIT स्थापन, कोणते अधिकारी करणार तपास?

Parliament Scuffle: संसद परिसरात झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी काँग्रेस आणि भाजपने एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता एसआयटी नेमण्यात आली आहे.  ...

विधानसभेनंतर आता मिनी मंत्रालयाची तयारी, गावपुढाऱ्यांच्या हालचाली सुरू - Marathi News | Preparation for Zilla Parishad and Panchayat Samiti Elections, BJP's challenge to Congress, NCP group | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :विधानसभेनंतर आता मिनी मंत्रालयाची तयारी, गावपुढाऱ्यांच्या हालचाली सुरू

काँग्रेस, राष्ट्रवादी गटासमोर भाजपचे आव्हान ...

मला कोठडीतच मारण्याचे षडयंत्र, भाजप आमदार सी. टी. राव यांचा काँग्रेसवर आरोप - Marathi News | Conspiracy to kill me in custody BJP MLA C. T. Rao accusation against Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला कोठडीतच मारण्याचे षडयंत्र, भाजप आमदार सी. टी. राव यांचा काँग्रेसवर आरोप

बेळगाव : कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अपशब्द वापरल्यावरून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर आणि विधान ... ...

"भागवतजी, या लोकांना सत्तेवर बसवणारेही तुम्हीच आहात"; संजय राऊत काय बोलले? - Marathi News | Mohan Bhagwat you are the one who put modi yogi in power What did Sanjay Raut say? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भागवतजी, या लोकांना सत्तेवर बसवणारेही तुम्हीच आहात"; संजय राऊत काय बोलले?

Sanjay Raut Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संभल मुद्द्यावर भूमिका मांडली. त्यांच्या या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले.  ...

विश्वजीत राणे-बी. एल. संतोष भेटीत सखोल चर्चा; गोव्याच्या राजकीय स्थितीचा घेतला आढावा - Marathi News | vishwajit rane meet b l santosh and review of the political situation of goa was taken | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विश्वजीत राणे-बी. एल. संतोष भेटीत सखोल चर्चा; गोव्याच्या राजकीय स्थितीचा घेतला आढावा

पाऊणतास चर्चा; केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांचीही घेतली भेट ...

महाराष्ट्राची निवडणूक अन् नेपाळच्या काठमांडूत बैठक; समोर आला धक्कादायक खुलासा  - Marathi News | Maharashtra elections and meeting in Kathmandu, Nepal; Shocking revelations come to light after Devendra Fadnavis, Sanjay Raut Target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राची निवडणूक अन् नेपाळच्या काठमांडूत बैठक; समोर आला धक्कादायक खुलासा 

जर महायुती पराभूत झाली नाही तर पुढील नियोजन काय करावे याचेही निर्देश या बैठकीत माओवाद्यांना देण्यात आले. ...

'न्यायमूर्ती होण्यास शेखर कुमार यादव योग्य नाहीत'; चंद्रचूड यांनी तत्कालीन सरन्यायाधीशांना पाठवले होते पत्र - Marathi News | Shekhar Kumar Yadav is not fit to be a High court judge D Y Chandrachud had sent a letter to the Chief Justice of india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'न्यायमूर्ती होण्यास शेखर कुमार यादव योग्य नाहीत'; चंद्रचूड यांनी तत्कालीन सरन्यायाधीशांना पाठवले होते पत्र

Shekhar Kumar Yadav D Y Chandrachud: देश बहुसंख्याकांच्या मताने चालेल असे विधान केल्यामुळे वादात सापडलेले न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांच्या नियुक्तीला माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विरोध केला होता. २०१८ मध्ये त्यांनी तत्कालीन सरन्यायाधीशांन ...

Arvind Kejriwal : "आणखी एक हत्या, दिल्लीची जनता कधीपर्यंत हे सहन करणार?"; केजरीवालांचा केंद्राला सवाल - Marathi News | AAP Arvind Kejriwal question to center and bjp how long people of delhi tolerate murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आणखी एक हत्या, दिल्लीची जनता कधीपर्यंत हे सहन करणार?"; केजरीवालांचा केंद्राला सवाल

AAP Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल गेल्या काही काळापासून दिल्लीतील वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांबाबत केंद्र सरकार आणि भाजपावर सातत्याने जोरदार निशाणा साधत आहेत. ...