श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
santosh dhavale : दानवेंची जीभ कापण्यासाठी आपण केवळ कुणावर अवलंबून राहणार नसून स्वत:ही योग्य संधीची प्रतीक्षा करू आणि हे काम फत्ते करू, असेही ढवळे यांनी स्पष्ट केले. ...
शेतक-यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचा हात असल्याचा अजब दाबा केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केला होता. दानवे यांनी केलेल्या या वक्तव्याचा शनिवारी (दि. १२) संगमनेरात शिवसैनिकांनी एकत्र येवून निषेध नोंदविला. ...
उल्हासनगरात गुन्हेगारीच्या संख्येत वाढ झाल्याने, भाजपने चिंता व्यक्त केली. याबाबत भाजपा शिष्टमंडळाने शुक्रवारी पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांची भेट घेऊन शहरातील वाढत्या गुन्हेगारी बाबत माहिती दिली. ...