श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
रत्नागिरी : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भाजपा रत्नागिरी (दक्षिण)तर्फे रविवारी भाट्ये किनाऱ्यावर अटलबिहारी वाजपेयी यांचे वाळूशिल्प ... ...
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (२३ डिसेंबर) पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधींनी गंभीर आरोप केले. ...
Delhi polls : भाजप खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आप सरकारने दिलेल्या मोठमोठ्या आश्वासनांची आठवण करून देताना अनेक प्रश्न उपस्थित केले. ...
NCP AP Group Mla Chhagan Bhujbal News: मंत्रीपद गेल्याने अतिशय नाराज असलेल्या छगन भुजबळांनी मोर्चेबांधणी तीव्र केली आहे. काही समर्थकांनी भाजपासोबत चला असे जाहीरपणे आवाहन केले होते. त्यानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतलेली भेट चर्चेचा ...
NCP AP Group Mla Chhagan Bhujbal Meet CM Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेक गोष्टींवर चर्चा झाल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. बैठकीत नेमके काय घडले? जाणून घ्या... ...
गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रस्ताव आल्यास बिहारचे राज्यपाल तो स्वीकारतील, असा पूर्ण विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. तसेच त्यांना संघाकडून जोरदार पाठिंबा असल्याची माहिती मिळत आहे. ...
भाजप आमदार सुशांत शुक्ला म्हणाले, ""छत्तीसगड सरकारची महतारी वंदन योजना हे एक ऐतिहासिक पाऊल आहे. यामुळे काँग्रेस भयभित आहे. म्हणून अशी विधाने करत आहे. ते म्हणाले, बस्तर भागात एक विसंगतीचे प्रकरण समोर आले आहे. एका अभिनेत्रीच्या नावाने पैसे काढले जात आह ...