श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
अपर इंदिरानगर, धनकवडी, इंदिरानगर, पर्वतीगाव, कसबा पेठ, खडकी, जुना पुणे मुंबई रस्ता, या परिसरातील अनेक भागांमध्ये पाण्याची समस्या. भाजप वर आली बैठक बोलावण्याची वेळ. ...
jyotiraditya scindia: अलीकडेच काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसवर टीका केली आहे. ...
BJP leader Chandrakant Patil criticized on state government : स्वत:चे अपयश झाकण्यासाठी सतत केंद्राच्या नावाने बोटे मोडणार्यांनी हे आवर्जून वाचले पाहिजे," असे म्हणत चंद्रकात पाटील यांनी राज्य सरकावर टीका केली आहे. ...
Rane's victory over Shiv Sena and Mahavikas Aghadi : नारायण राणेंनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची सत्ता भाजपाकडे आली होती. आताही सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजपाकडे बहुमत होते. मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीसा ...