श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
गेल्या काही दिवसात राज्यात सुरू असलेल्या नाट्यमय घटनांमुळे ठाकरे सरकार चांगलेच अडचणीत सापडले आहे.त्यातच भाजपकडून सातत्याने राष्ट्रपती राजवटीची मागणी होत आहे. ...
Nitesh Rane Bjp Sindhudurg- यापुढे होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये भाजपचाच झेंडा फडकेल. सद्य स्थितीत शिवसेनेच्या गोटात चाललेली धुसफूस व शिवसेनेचे बुडत चाललेले जहाज पाहता या जिल्ह्यात आमच्याशी लढा देणारा कोण शिल्लक राहिलेला नाही, असे आमदार नीतेश राणे यां ...
West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील प्रचारादरम्यान, काही नेते पातळी सोडून आक्षेपार्ह विधाने करत आहेत. तृणमूल काँग्रेसचे नेते शेख आलम यांनी असेच एक संतापजनक विधान केले आहे. ...
राज्याच्या राजकारणात राजकीय फटकेबाजी करणारे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज क्रिकेटच्या मैदानातही फटकेबाजीचा आनंद लुटला. ...
Come clean on affairs, take 'monogamy test': Karnataka health minister K Sudhakar to MLAs : सर्व 225 लोकांची मोनोगॅमी चाचणी झाली पाहिजेत, त्यानंतर प्रत्येकाचे सत्य बाहेर येईल, असे के. सुधाकर म्हणाले. ...