श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
भाजपच्या इशाऱ्यावरून राज्यात एक राजकीय पक्ष निर्माण झाला आहे. अल्पसंख्याकांची मते मिळविणे व भाजपला मदत करणे हा त्याचा उद्देश आहे, असे ममता म्हणाल्या ...
पिंपळगाव बसवंत : शेतकरी व सर्वसामान्य जनतेकडून सुरू असलेली सक्तीची वीजवसुली त्वरित थांबवावी व १०० कोटींची खडणी वसुली करण्यास सांगणाऱ्या गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी पिंपळगाव बसवंत शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निफाड फाटा परिसरात आंदोलन क ...
west bengal assembly election 2021: केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे संकल्पपत्र जारी केले. त्यावर आता काँग्रेसकडून टीकास्त्र सोडण्यात आले आहे. ...
Nana Patole: आरोप तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही (Narendra Modi) केले जातात. मग त्यांचाही राजीनामा घ्या आणि त्यांचीही चौकशी करा, असा खोचक टोला पटोले यांनी लगावला आहे. ...