श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Devendra Fadnavis : इतर पक्षांमधून भाजपमध्ये आलेले काही नेते पुन्हा मूळ पक्षात परतणार असल्याचा दावा केला जात असताना फडणवीस म्हणाले की, बाळासाहेब सानप भाजपमध्ये परतल्याने नव्या-जुन्यांचा वाद होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सगळे एकदिलाने काम करतील. ...
Politics sindhudurg news- नानिवडे येथील ६० हून अधिक भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सावंत यांनी शिवसेनेच्या माध्यमातून नानिवडे गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जाईल, अस ...