श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Coronavirus: देशात कोरोनाचं संक्रमण वाढत असताना निवडणुका का घेतल्या? पृथ्वीवर माणसं शिल्लक राहिली नाही तर निवडणुकीचा काय फायदा? असा प्रश्न भाजपा प्रवक्त्या रितू रावत यांनी केंद्र सरकारलाच विचारला. ...
महापालिकेनेच न्यू बिटको व झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाक्या बसविण्याचा ठेका दिला होता. मात्र, भाजप नेते महापालिकेऐवजी सरकारवरच तुटून पडल्याचे चित्र बघावयास मिळाले. ...
Devagad CoronaVirus NiteshRane Sindhudurg : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावामध्ये तालुक्यात ६५ टक्के रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडत असल्याची खंत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष कोंडके यांनी आढावा बैठकीत मांडली.आमदार नितेश राणे यांनी जि ...
Nashik Oxygen Leak: दुर्घटनेच्या तब्बल २ तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही ...