श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
विलिनीकरण हा विषय नाही. राज ठाकरेंनी स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. तो चालवणे सोपे नसते. त्यांची इच्छा आहे आपण एकत्र लढावे, तर आम्हीही त्यांना प्रतिसाद दिला आहे असं संजय राऊतांनी म्हटलं. ...
Jagdish Devda Statement: भाजपचे मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. त्यांच्या एका विधानावरून प्रचंड वाद झाला. त्यावर त्यांनी सावरासारव केली. ...
अनेक लोकांच्या नावावर बोगस कर्जे काढली असून, कर्जाचे पैसे बोगस कंपन्यांमध्ये वळवून सर्व आर्थिक व्यवहारांमध्ये स्वतःचा व कुटुंबाचा फायदा केल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला आहे ...
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. त्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राऊतांना चिमटा काढला. ...