लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
'मला सरकार चालवल्याबद्दल नोबेल मिळाला पाहिजे', अरविंद केजरीवालांनी पुन्हा व्यक्त केली इच्छा - Marathi News | Arvind Kejriwal: 'I should get Nobel for running the government', Arvind Kejriwal again expressed his wish | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला सरकार चालवल्याबद्दल नोबेल मिळाला पाहिजे', अरविंद केजरीवालांनी पुन्हा व्यक्त केली इच्छा

Arvind Kejriwal: 'उपराज्यपालांच्या अडथळ्यांना न जुमानता आम्ही दिल्लीत काम केले.' ...

"लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा"; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या - Marathi News | "People said, if you want justice, meet Raj Thackeray"; Priya Phuke reaches 'Shivatirth' with her son against BJP MLA Parinay Fuke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोक म्हणाले, न्याय हवा असेल तर राज ठाकरेंना भेटा"; प्रिया फुके मुलासह 'शिवतीर्थ'वर पोहचल्या

परिणय फुके हे साम, दाम, दंड भेद वापरून आम्हाला त्रास देत आहेत. आम्हाला आमचा हक्क द्यावा हीच आमची मागणी आहे असं त्यांनी सांगितले.  ...

'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी - Marathi News | Bihar Election 2025 '...then I will quit politics', Prashant Kishor's big prediction about Nitish Kumar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर मी राजकारण सोडेन', नितीश कुमारांबाबत प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी

Prashant Kishor on Nitish Kumar: 'भाजपला बिहारमध्ये स्वबळावर सत्ता मिळवता येणार नाही.' ...

Kangana Ranaut : "लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | congress state president pratibha singh criticized bjp mp Kangana Ranaut for her statements | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"लोकांना तिला निवडून दिल्याबद्दल पश्चात्ताप होतोय"; कंगना राणौतवर काँग्रेसचा जोरदार हल्लाबोल

BJP Kangana Ranaut And Himachal Flood : हिमाचल प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्षा प्रतिभा सिंह यांनी भाजपा खासदार आणि अभिनेत्री कंगना राणौतवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

सांगली जि.प.मध्ये नवा पट, नवी समीकरणे; नेत्यांच्या पक्षांतराने बदलणार राजकीय चित्र - Marathi News | Signs of a close contest in Miraj Atpadi Jat Tasgaon Shirala in the Sangli Zilla Parishad elections | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जि.प.मध्ये नवा पट, नवी समीकरणे; नेत्यांच्या पक्षांतराने बदलणार राजकीय चित्र

मिरज, आटपाडी, जत, तासगाव, शिराळ्यात काटा लढतीची चिन्हे, खानापुरातही राजकीय अस्तित्वाच्या लढती ...

कोल्हापूर जि.प.चे २१ पैकी २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे; भाजपला एकदा लॉटरी, शिवसेनेची अद्याप पाटी कोरी - Marathi News | 20 out of 21 presidents of Kolhapur ZP belong to Congress NCP; BJP wins once, Shiv Sena still has empty slate | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जि.प.चे २१ पैकी २० अध्यक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीचे; भाजपला एकदा लॉटरी, शिवसेनेची अद्याप पाटी कोरी

मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा आमदार विनय कोरे यांना सोबत घेऊन वरचष्मा ...

भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण - Marathi News | MLA Suresh Dhas son car hits a bike rider one dies | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण

अहिल्यानगरमध्ये झालेल्या या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ...

अखंड भारत वाचवण्यासाठी मराठ्यांनी...; निशिकांत दुबेंना CM फडणवीसांनी सांगितला 'महाराष्ट्राचा इतिहास' - Marathi News | CM Devendra Fadnavis spoke clearly on BJP MP Nishikant Dubey's statement on Marathi People | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अखंड भारत वाचवण्यासाठी मराठ्यांनी...; निशिकांत दुबेंना CM फडणवीसांनी सांगितला 'महाराष्ट्राचा इतिहास'

अखंड भारत वाचवण्यासाठी मराठे पानीपतच्या लढाईला गेले होते. त्यामुळे हा मराठ्यांचा इतिहास आहे असं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटले. ...