श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Nagpur : ओडिशा राज्यातील १६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पक्षाच्या केंद्रीय पर्यवेक्षकपदी नियुक्ती केली आहे. ...
Harshwardhan Sapkal Criticize Central Government: शेतकऱ्यांच्या या नुकसानीला केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार असून नरेंद्र मोदी अमेरिकेसमोर सरेंडर झाले असून त्यांनी देश विकायला काढला आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपका ...
Amravati : राज्यसभेची उमेदवारी हुकल्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांच्या एका शॉर्ट व्हिडिओने सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. ...