श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Grampanchyat Election Satara- तारळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाची सत्ता मोडीत काढण्यासाठी राष्ट्रवादी म्हणजेच पाटणकर गट आणि भाजप एकत्र आले असल्याचे चित्र दिसत आहे. एकूण १७ जागांसाठी ...
Ashish Shelar Bjp Sawantwadi Sindhudurg- कोकणात शिवसेनेचे वलय हे कृत्रिम आहे. त्यांनी नुसती वातावरण निर्मिती केली आहे. शिवसेनेने वेळीच जमिनीवर यावे, अन्यथा त्यांना येथील जनता आगामी निवडणुकीत जमिनीवर आणेल, अशी टीका माजी मंत्री तथा भाजप नेते आशिष शेलार ...
gram panchayat Election Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप व शिवसेनेकडून पक्षवाढीसाठी जोरदार प्रयत्न सुरू असून विविध ठिकाणी पक्षप्रवेशाचे सोहळे आयोजित केले जात आहेत. त्याचबरोबर ग्रामपंचायतींवर वर्चस्व कोणाचे ? याबाबत आरोप- प्रत्यारोप रंगत आहेत. त् ...