श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Coronavirus: पक्ष नेत्यांनी गरजूंना औषधी, रुग्णालयांत खाटांची उपलब्धता, काम करणारे मॉनिटर, आरोग्याशी संबंधित पायाभूत सुविधा खात्रीने मिळाव्यात म्हणून ‘सामाजिक उपक्रम’ वाढविण्यास कार्यकर्त्यांना सांगितले आहे. ...
Shivsena Target Governor Bhagat Singh Koshyari: गतिमान प्रशासनाच्या व्याख्येत महाराष्ट्राचे राजभवन बसत नाही काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राजभवनात अलीकडे कोणत्या भुताटकीचा वावर वाढला आहे? एकदा शांतीयज्ञ करून घ्यावा लागेल असाही टोलाही शिवसेनेने लग ...
Gujarat assembly Election: नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांना टक्कर देण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत हातमिळवणी करण्यासाठी गुजरातमधील काँग्रेसचे नेते प्रयत्नशील आहेत. ...
Tauktae Cyclone: भाजपकडून हात मदतीचा या अभियांतर्गत ट्रक मदतसामुग्री पालघर जिल्ह्यात पाठवण्यात आलं असल्याचे विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रविण दरेकर यांनी सांगितलं. ...
Mira Bhayander Municipal Corporation : ऑनलाईन महासभेचा गैरफायदा घेऊन नियमबाह्यपणे मतदान व मतमोजणी करून ठराव मंजूर करण्यात आल्याचे आक्षेप समोर आले होते. ...
Subramanian Swamy told 5 years old story with PM Narendra modi: स्वामी नेहमी सरकारविरोधात बोलत असल्याने अनेकांना हाच प्रश्न पडला आहे. ते भाजपाचे खासदार आहेत. मग त्यांच्यासाठी पंतप्रधान एका फोन कॉलवर त्यांना भेटू शकतात. मग एवढी नाराजी का? यावर स्वामी ...