श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Politics kolhapur : झोपेत सरकार पडेल म्हणणारे चंद्रकांत पाटील कोम्यात आहेत असा आरोप मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. कोल्हापुरात पत्रकारांशी ते बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असेही ते म्हणाले. ...
madhya pradesh congress chief kamal nath : निवडणुकींच्या कालावधीमध्ये लसींसंदर्भात घोषणा करण्यात आल्या मात्र नंतर लसी मिळाल्याच नाहीत. आता ग्लोबल टेंडरबद्दल बोलत असल्याचा टोला कमलनाथ यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला. ...
Sambhajiraje Chhatrapati suggested three options for Maratha reservation said he is not interested in your politics give justice मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhaji raje ...
chandrakant patil Politicis : केवळ राज्यपाल कोट्यातील आमदारकी मिळविण्यासाठी काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे मराठा आरक्षणप्रश्नी भाजपवर टीका करत आहेत. गेल्या साठ वर्षांत राज्य आणि केंद्रात कॉंग्रेसचे सरकार असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न का सोडविला ना ...