श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
CoronaVirus Kolhapur : पालकमंत्र्यांनी आपल्या अट्टहासामुळे कोल्हापूरला कोरोनाच्या खाईत लोटले आहे, असा आरोप करतानाच थेट पाइपलाइनवरून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा कोल्हापुरातील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत, असे आवाहन रविवारी भाजपाच् ...
Bihar Political Crisis: राजस्थान, पंजाब या राज्यानंतर आता बिहारमध्येही काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता असल्यानं पक्ष नेतृत्वाची डोकेदुखी वाढली आहे. ...
भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे व उद्योगपतींच्या चाव्या भाजपच्या व्यापारी मंडळाकडे आहेत. 2014 आणि 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पैशांचा अफाट व अचाट वापर करण्यात आला असं शिवसेनेनं म्हटलं आहे. ...
Sharad pawar - prashant kishor meet: भविष्यात राष्ट्रवादी व शिवसेनेने एकत्र येऊन महाराष्ट्र काबीज करायचा, तर त्यासाठी प्रशांत किशोर यांचा सल्ला पवार-ठाकरे मनावर घेतील. ...
भाजपचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल राॅय यांनी तृणमूलमध्ये घरवापसी केल्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांनीही याच मार्गावर वाटचाल सुरू केली आहे. काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. तर आमदार बिश्वजीत दास यांनी पक्षाच्या बैठकीला गैरहजेरी लावली. ...
पक्ष सोडून गेलेल्यांशी मुकुल रॉय संपर्कात . मेघालयचे माजी राज्यपाल तथागत रॉय यांनी दावा केला की, मुकुल रॉय ट्रोजन घोड्यासारखे होते. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून केंद्र आणि राज्यातील नेत्यांची रणनीती माहिती करून घेतली आणि त्याची माहिती ममता बॅनर्जींन ...