श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिस्वा सरमा यांनी काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. त्यावर गोगोईंनीही सरमांना उत्तर दिले. ...
Ulhasnagar Tiranga Yatra News: देशाच्या संरक्षणासाठी तैनात असलेले सैनिक देश रक्षणासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शनिवारी सायंकाळी भाजपाने तिरंगा यात्रा काढली. यात्रेत भाजपचे नेते, पदाधिकारी, नागरीक तसेच महायुतीतील नेते सहभा ...
BJP News: भाजपाने अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया पुढे नेण्याच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. नड्डा यांचे उत्तराधिकारी म्हणून अनेक नेत्यांच्या नावांची चर्चा झाली आहे. मात्र आता भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या शर्यतीत केवळ दोन प्रमुख ...
Shashi Tharoor: दहशतवादाविरोधातील भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी केंद्र सरकारने सात सदस्यीय सर्वपक्षीय शिष्टमंडळाची स्थापना केली आहे. हे शिष्टमंडळ जगभरातील प्रमुख देशांचा दौरा करून तेथे भारताची भूमिका स्पष्टपणे मांडणार आहे. मात्र या शिष्टमंडळामध्ये ...