श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Harshwardhan Sapkal Criticize Devedra Fadnavis: कुणी बिनडोकपणे काही बोललं आणि मी त्यावर प्रतिक्रिया दिली तर मीसुद्धा बिनडोक ठरेन, असा टोला फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळ यांना नुकताच लगावला होता. त्यानंतर आता हर्षवर्धन सपकाळ यांनीही देवेंद्र फडणवीस यां ...
Kiren Rijiju In Parliament: विरोधी पक्षनेते भाषण करतात आणि निघून जातात. बोलायची संधी दिली जात नाही, असा आरोप करतात. पण संसद सुरू झाली की परदेशात निघून जातात, असे रिजिजू यांनी म्हटले आहे. ...