श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Ravindra Chavan : चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती मानले जातात. राज्य मंत्रिमंडळात त्यांचा समावेश झाला नव्हता, तेव्हाच त्यांना प्रदेशाध्यक्ष करणार हे स्पष्ट झाले होते. ...
Pankaja Munde Criticize Suresh Dhas: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या घटनेवरून आक्रमक झालेले भाजपा आमदार सुरेश धस यांना पंकजा मुंजे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम झालं आहे, असा टोला पंकजा मुंडे यांनी ल ...
Hindi Language Debate: भारताचा माजी फिरकी गोलंदाज आर. अश्विनने हिंदी राष्ट्रीय भाषा नसल्याची भूमिका मांडली. त्याचे भाजपचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष अन्नामलाई यांनीही समर्थन केले आहे. ...