श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
CM Devendra Fadnavis Bihar Rally News: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिहार येथील काही ठिकाणी भाजपाच्या प्रचारसभा, रोड शो यात सहभागी होत एनडीएचा विजय होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ...
Solapur News: आगामी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुका डोळ्यासमोर भाजपाकडून वेगळी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, एकनाथ शिंदे सेना, कॉंग्रेस पक्षातील नेते आता भाजपा प्रवेशाच्या प् ...
Thane News: राज्यात महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, सगळेच पक्ष स्व'बळ' दाखवू लागले आहेत. ठाण्यात तर महायुतीतीलच दोन मित्रपक्ष एकमेकांसमोर आले आहेत. ...
छत्रपती संभाजीनगर : भारतीय जनता पक्षाने आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढाव्यात, अशी मागणी नेते, पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र ... ...