लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
3 व्यासपीठ, 150 पाहुणे, 30000 समर्थक अन्...! दिल्ली CM पदाच्या शपथविधीसाठी भाजपची तयारी, कोण कोण राहणार उपस्थित? - Marathi News | delhi bjp chief minister oath ceremony 3 stage, 150 guests, 30000 supporters BJP's preparations for the swearing-in ceremony of Delhi CM, who will be present | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 व्यासपीठ, 150 पाहुणे, 30000 समर्थक अन्...! दिल्ली CM पदाच्या शपथविधीसाठी भाजपची तयारी, कोण कोण राहणार उपस्थित?

या शपथविधी समारंभासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शाह, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह 50 हून अधिक हाय सिक्योरिटी असलेले नेते उपस्थित राहणार असल्याचे समजते... ...

शरद पवारांच्या बालेकिल्याच्या भाजपकडून ठिकऱ्या, धूळधाण; मंत्री चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका - Marathi News | Minister Chandrakant Patil criticized the Congress along with Sharad Pawar over the assembly election results | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शरद पवारांच्या बालेकिल्याच्या भाजपकडून ठिकऱ्या, धूळधाण; मंत्री चंद्रकांत पाटील यांची बोचरी टीका

कितीही काळी जादू करू देत, पाच वर्षे मजबूत ...

सॅम पित्रोदा यांचे ते वैयक्तिक विचार, पक्षाचा संबंध नाही; वाद वाढल्यानंतर काँग्रेसचे स्पष्टीकरण - Marathi News | Those are Sam Pitroda's personal views, not party related; Congress clarifies after controversy escalates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅम पित्रोदा यांचे ते वैयक्तिक विचार, पक्षाचा संबंध नाही; वाद वाढल्यानंतर काँग्रेसचे स्पष्टीकरण

ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांनी चीनबाबत केलेल्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. ...

"दिल्लीत अस्थिर सरकार राहील, ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले जातील...", आपचा दावा - Marathi News | Who will be Delhi CM BJP Gopal Rai Aam Aadmi Party claims government will remain unstable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"दिल्लीत अस्थिर सरकार राहील, ५ वर्षांत ३ मुख्यमंत्री बदलले जातील...", आपचा दावा

दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपने दिल्लीतील सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.  ...

"१० दिवस उलटून गेले, PM मोदींना कोणत्याही आमदारावर विश्वास नाही", आतिशी यांचा टोला - Marathi News | atishi attack bjp no cm face delhi pm narendra modi mla oath taking ceremony aap | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"१० दिवस उलटून गेले, PM मोदींना कोणत्याही आमदारावर विश्वास नाही", आतिशी यांचा टोला

भाजपकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नाही. भाजप आमदार कोणत्याही दूरदृष्टीशिवाय बसले आहेत, असे आतिशी यांनी म्हटले आहे. ...

राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपचीच सत्ता हवी : चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | BJP should be in power in all Zilla Parishads and Municipal Corporations in the state says Chandrashekhar Bawankule | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महापालिकेत भाजपचीच सत्ता हवी : चंद्रशेखर बावनकुळे

योजनांच्या लाभार्थींना भाजपचे सभासद करा  ...

जयंत पाटील भाजपमध्ये येणार?; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले.. - Marathi News | Will Jayant Patil join BJP; State President Chandrashekhar Bawankule clearly stated | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जयंत पाटील भाजपमध्ये येणार?; प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले..

सुरेश धस एखादा विषय हातात घेतला तर ते धसास लावतात ...

आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होतील, अशी अफवा पसरविली जातीये; शिंदेंची विरोधकांवर टीका - Marathi News | Rumors are being spread that the schemes we have started will be closed; Shinde criticizes the opposition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आम्ही सुरू केलेल्या योजना बंद होतील, अशी अफवा पसरविली जातीये; शिंदेंची विरोधकांवर टीका

समाजसेवेचा, जनसेवेचा व्रत असेल तर त्याचा विजय निश्चितच असतो, आम्ही संघर्ष करून विजय मिळवला ...