श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
"...पण "विधान" म्हणजे यांचे जे बुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार, आम्हाला मान्य नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले संविधानच आम्ही मानणार. "एक निशान" म्हणजे तुमचे फडके नव्हे तर आमचा डौलाने फडकणारा तिरंगा, हे आमचे निशान आहे आणि "एक प्रधान" म्हणजे ...
Uddhav Thackeray Devendra Fadnavis: कामांना स्थगिती द्यायला मी उद्धव ठाकरे नाही, या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला आज उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. ...
Union Budget Session : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 31 जानेवारी ते 13 फेब्रुवारीपर्यंत चालला होता, तर दुसरा टप्पा 10 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत चालणार आहे. ...
Jayant Patil News: जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा सातत्याने होत असतात. गेल्या काही दिवसांपासून या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यावर पाटलांनी एक विधान केले. ...