श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
२०२३ मध्ये द केरल स्टोरी नावाचा बॉलिवूड सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यात केरळातील युवतींची कहाणी समोर आणली होती ज्यांना बळजबरीनं धर्मांतरण करण्यास भाग पाडलं जाते. ...
Farmer Loan Waiver Maharashtra: राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. भाजपने शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्याचे आश्वासन विधानसभा निवडणुकीत दिले होते. ...
MNS Avinash Jadhav News: भाजपाची खरे ऐकण्याची क्षमता नाही. आपल्याला हवे तेच हिंदुत्व अशी अवस्था झाली असून, भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. भाजपाने गंगेच्या स्वच्छतेत झालेल्या भ्रष्टाचाराबद्दल माफी मागायला हवी, असे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ...