श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Congress Criticize Nitesh Rane: छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव घेऊन महाराष्ट्राच्या सामाजिक सौहार्दतेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. याचाच भाग म्हणून नितेश राणेंना पुढे करून प्रक्षोभक वक्तव्ये केली जात आहेत. महाराष्ट्राचा तालिबान करण्य ...
Pankaja Munde Vs Suresh Dhas: मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्याशी चर्चा केली असून, सुरेश धस यांना समज द्यावी, अशी विनंती केली आहे, असे सांगत पंकजा मुंडे यांनी सातत्याने होत असलेल्या आरोपांबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. ...
Haryana Municipal Elections Result : काही महिन्यांपूर्वी हरियाणामध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने सनसनाटी विजय मिळवला होता. तर राज्यात सत्ता येणार म्हणून निश्चिंत झालेल्या काँग्रेसचा अनपेक्षित पराभवाचा सामना करावा लागला होता. ...
Sambit Patra News: भाजपाचे खासदार संबित पात्रा यांनी राहुल गांधी यांच्या संदर्भात केलेल्या एका विधानामुळे मंगळवारी संध्याकाळी लोकसभेत जोरदार गदारोळ झाला. ...