लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भाजपा

भाजपा

Bjp, Latest Marathi News

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.
Read More
समान नागरी कायद्याला NDA तील आणखी एका पक्षाचा विरोध; भाजपाचा कस लागणार! - Marathi News | BJP alone on uniform civil code! One by one the Allies began to withdraw on UCC now PMK Party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समान नागरी कायद्याला NDA तील आणखी एका पक्षाचा विरोध; भाजपाचा कस लागणार!

युसीसी विरोधात मित्रपक्ष एकामागे एक सहभागी होऊ लागले आहेत. आता छोटा असला तरी दक्षिणेत भाजपाला मदत करणारा पीएमके पक्ष युसीसीवरून बाजुला झाला आहे.  ...

"नीट सुरू असलेल्या ठिकाणी अडथळे आणणे हे शरद पवारांचे वैशिष्टय"; भाजपाचा थेट हल्लाबोल - Marathi News | BJP leader Keshav Upadhye slams Sharad Pawar over Rohit Pawar tweet jibe Ajit Pawar baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नीट सुरू असलेल्या ठिकाणी अडथळे आणणे हे शरद पवारांचे वैशिष्टय"; भाजपाचा थेट हल्लाबोल

रोहित पवारांनी केलेल्या टीकेला भाजपाकडून सणसणीत प्रत्युत्तर ...

समाजवादी पक्षाला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार?  - Marathi News | A big blow to the Samajwadi Party, a big leader Dara Singh Chauhan resigned, will he join the BJP? | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :समाजवादी पक्षाला मोठा धक्का, बड्या नेत्याने दिला राजीनामा, भाजपात प्रवेश करणार? 

Uttar Pradesh Politics: उत्तर प्रदेशमधील राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर मोठे बदल होताना दिसत आहेत. एकीकडे राज्यातील विरोधी पक्ष कमकुवत होत असतानाच भाजपाचं स्थान मात्र बळकट होत आहे. ...

Ashish Shelar: '....यातून उद्धव ठाकरेंनी थोडं शिकलं पाहिजे', आशिष शेलार यांचा टोला - Marathi News | Ashish Shelar: '...Uddhav Thackeray should learn a bit from this', Ashish Shelar's take | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'....यातून उद्धव ठाकरेंनी थोडं शिकलं पाहिजे', आशिष शेलार यांचा टोला

Ashish Shelar Criticize Uddhav Thackeray: पवार कुटुंबीय नातेसंबंध जपत असतील; एकमेकांना अडचणीच्या, सुखदुःखाच्या प्रसंगी भेटत असतील तर त्यात काही वावगं नाही. हे शोभनीय आहे. महाराष्ट्रातील सुसंस्कृतपणा दाखवणारं आहे. यातून थोडं उद्धव ठाकरे यांनी शिकलं प ...

ज्योतिरादित्य शिंदे बिझी काय झाले, नरेंद्र सिंह तोमरांनी पद पटकावले, राजकारण काय? - Marathi News | What happened to Jyotiraditya scindia busy, Narendra Singh Tomar won the post in Madhya Pradesh BJP Election, what about politics? | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ज्योतिरादित्य शिंदे बिझी काय झाले, नरेंद्र सिंह तोमरांनी पद पटकावले, राजकारण काय?

अमित शहा यांनी मंगळवारी भोपाळमध्ये पक्षाच्या नेत्यांची बैठक घेतली तेव्हाच निवडणुकीसाठी टीम तयार केली जाणार असल्याची चर्चा होती. ...

भारतीय जनता युवा मोर्चा राबवणार 'एक सही भविष्यासाठी' अभियान - आशिष शेलार - Marathi News | Bharatiya Janata Yuva Morcha to carry out 'Ek Sahi Bhavisha' campaign - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतीय जनता युवा मोर्चा राबवणार 'एक सही भविष्यासाठी' अभियान - आशिष शेलार

विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी थेट त्यांच्याकडे जाऊन जे काम मोदी सरकारने केले आहे तेच पारदर्शकपणे मांडून त्यावर युवकांच्या सूचनाही घेणार आहोत असेही ते यावेळी म्हणाले. ...

'मणिपूर जळाले, युरोपियन संसदेतही चर्चा झाली, पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलले नाहीत,' राहुल गांधींनी केला हल्लाबोल - Marathi News | latest news manipur burnt discussion in eu parliament also pm narendra modi did not say a word rahul gandhi congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मणिपूर जळाले, युरोपियन संसदेतही चर्चा झाली, पंतप्रधान मोदी एक शब्दही बोलले नाहीत,' राहुल गांधींनी केला हल्लाबोल

युरोपीय संसदेत मणिपूरच्या स्थितीबाबत ठराव आणल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

पुरावरून राजकारण तापलं! "दिल्ली जाणूनबुजून बुडवली, भाजपाच जबाबदार"; आपचा गंभीर आरोप - Marathi News | delhi deliberately drowned excess water from hathnikund barrage sent only to delhi says saurabh bharadwaj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुरावरून राजकारण तापलं! "दिल्ली जाणूनबुजून बुडवली, भाजपाच जबाबदार"; आपचा गंभीर आरोप

दिल्ली सरकारमधील मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सौरभ भारद्वाज यांनी दिल्ली जाणूनबुजून बुडवली गेली आणि त्याला भाजपाच जबाबदार आहे असा गंभीर आरोप केला आहे.  ...